कितीही सोशल नेटवर्किंग किंवा फोन असले तरी गप्पांचा कट्टा तो कट्टाच!
सध्या हा कट्टाच नसल्यानं गप्पाच काय पण आपल्यातली कविताही हरवतेय
अशी खंत वाटली. म्हणूनच कवितांना तरी न्याय देण्यासाठी मी या कट्ट्यावर पाऊल टाकलं.
माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून आणि मनातल्या शब्द्सरींतून साकारत आहे अक्षरमोती!!!!!
रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३
सौंदर्य
रात्र गोजिरी टिपूर चांदण्याची आस्मानीचा राजा भुरळ घाली सौंदर्याची
कुतूहल त्या सौंदर्याचे कधी कुणा न उमजावे चिरतरुण सौंदर्य तसे प्रत्येक प्रियेस लाभावे
दृष्ट न लागो शशी-सौंदर्या खुद्द आकाशाची म्हणूनच देवाने निर्मिली रात्र हि काळ्या रंगाची......:)
Awesome...! Cool thought + View..!
उत्तर द्याहटवाKeep it up..
Good Poem Madhura We both liked it
उत्तर द्याहटवा