कितीही सोशल नेटवर्किंग किंवा फोन असले तरी गप्पांचा कट्टा तो कट्टाच! सध्या हा कट्टाच नसल्यानं गप्पाच काय पण आपल्यातली कविताही हरवतेय अशी खंत वाटली. म्हणूनच कवितांना तरी न्याय देण्यासाठी मी या कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून आणि मनातल्या शब्द्सरींतून साकारत आहे अक्षरमोती!!!!!